Posts

Showing posts from August, 2025

MAHA TET HALL TICKET UPDATE

 MAHA TET HALL TICKET UPDATE  हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🌿 कडुलिंब : आयुर्वेदातील नैसर्गिक औषधांचा खजिना

Image
  🌿 कडुलिंब : आयुर्वेदातील नैसर्गिक औषधांचा खजिना भारतीय आयुर्वेदात कडुलिंबाचे (नीमचे) विशेष स्थान आहे. "सर्वरोग निवारिणी" असे त्याला म्हटले जाते कारण त्याच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म दडलेले आहेत. पाने, फळे, बिया, साल आणि अगदी फांद्याही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. ✅ कडुलिंबाचे प्रमुख आयुर्वेदिक फायदे - 1. रक्तशुद्धी – नियमित कडुलिंबाच्या पानांचा वापर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून त्वचा स्वच्छ व निरोगी ठेवतो. 2. त्वचारोगांवर उपाय – खाज, फोड, पुरळ यांसारख्या त्वचेच्या विकारांवर कडुलिंब उपयुक्त मानला जातो. 3. प्रतिजैविक गुणधर्म – बॅक्टेरिया, फंगस व व्हायरसविरुद्ध लढण्याची नैसर्गिक ताकद कडुलिंबात आहे. 4. तोंडाचे आरोग्य – दात व हिरड्यांचे विकार टाळण्यासाठी नीमच्या काड्यांचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. 5. केसांसाठी उपयुक्त – कोंडा व केस गळती कमी करण्यासाठी नीम पानांचा काढा किंवा तेल प्रभावी ठरतो. 6. पचनसंस्था बळकट करणारा – कडुलिंबाचे घटक जंतुसंसर्ग टाळतात व पचन सुधारतात.  आयुर्वेदिक उपयोग कसा करावा? कडुलिंबाची पाने उकळून त्याचे पाणी स्नानासाठी वापरले जाते. नीम पान...

LIVE लाल बागच्या राजा चे दर्शन लाईव्ह !

Image
LIVE लाल बागच्या राजा चे दर्शन लाईव्ह !

"सिंदफणा व गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन "

Image
 "माजलगाव प्रकल्पातून विसर्ग इशारा.."  सिंदफना व गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन       माजलगाव,आज दि. 29-08-2025 रोजी रात्री 10:00 वा. माजलगाव धरणाच्या सांडव्याद्वारे सिंधफणा नदी पात्रात *5919* क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी कुणीही सिंधफणा व गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, ही विनंती.      दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीच्या पात्रातील शेजारील जनावरे व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे थोडे दिवस मध्ये नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे सूचना हे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची वित्त व मनुष्यहानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.    माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून आज दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता माजलगांव धरण 85.26 टक्के ...

लातूर जिल्ह्यातील शाळांना 29 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर

Image
  लातूर जिल्ह्यातील शाळांना 29 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर लातूर, दि. 28 : लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि तलाव तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सध्या जिल्ह्यातील 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून 49 प्रमुख रस्ते बंद झाले आहेत. हवामान विभागाने उद्या, शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी यांचे पत्र त्याअन्वये लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळांना — शासन, जिल्हा परिषद, खासगी तसेच अनुदानित व विनाअनुदानित — इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

“जास्त चहा पिणाऱ्यांनी सावधान! हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का?”

Image
"चहा शरीरासाठी घातक का ठरू शकतो?" चहा..      आपल्या भारतात चहा हा फक्त पेय नाही, तर रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. सकाळचा चहा, ऑफिस ब्रेकचा चहा, मित्रमैत्रिणींसोबत कटिंग चहा – म्हणजे चहा नसला तर दिवस अपूर्णच वाटतो. पण या आवडीच्या पेयाचे काही आरोग्यावर घातक परिणाम देखील आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?    🔹 १. जास्त कॅफिनचे दुष्परिणाम चहामध्ये कॅफिन असते. 👉 जास्त चहा पिल्यास हृदयाची गती वाढणे, बेचैनी, डोकेदुखी आणि तणाव वाढतो. 🔹 २. पचनसंस्थेवर परिणाम चहा रिकाम्या पोटी घेतल्यास आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी), पोटदुखी, उलट्या होऊ शकतात. 👉 लहान मुलं आणि ज्या व्यक्तींना गॅस/अ‍ॅसिडिटीचा त्रास असतो त्यांनी याचा विशेषतः विचार करावा. 🔹 ३. झोपेचा बिघाड रात्री उशिरा चहा घेतल्यास झोप लागत नाही, मेंदू अति सक्रिय राहतो. 👉 यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि चिडचिड होते. 🔹 ४. लोहशोषण (Iron Absorption) कमी होते चहामध्ये असलेले टॅनिन्स शरीरातील लोह शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. 👉 ज्यांना रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया) आहे त्यांनी चहाचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. 🔹 ५. दातांवर परिणाम जास्त चहा घे...

"केंद्राचा नवा निर्णय : UPS मधून NPS मध्ये परतण्याची मुभा. परंतु कर्मचारी 'OPS' वरच ठाम."

Image
  केंद्राचा नवा निर्णय : UPS मधून NPS मध्ये परतण्याची मुभा. परंतु कर्मचारी 'OPS' वरच ठाम. निवृत्तीनंतरच्या सुविधा ठरवणाऱ्या योजनांवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामध्ये UPS योजनेतून NPS मध्ये परतण्याचा मार्ग खुला केला आहे. या नियमानुसार, ज्यांनी UPS स्वीकारले आहे त्यांना निवृत्तीच्या एक वर्ष आधीपर्यंत NPS मध्ये परत येण्याची संधी मिळणार आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, कितीही फेरबदल किंवा सवलती जाहीर झाल्या तरीही UPS योजना प्रत्यक्षात अपयशी ठरली आहे. कर्मचाऱ्यांच्या मोठ्या गटाने सातत्याने OPS (जुनी पेन्शन योजना) परत लागू करण्याची मागणी केली आहे. UPS to return NPS option letter   कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, "NPS आणि UPS दोन्ही योजनांमध्ये अनेक मर्यादा असून, दीर्घकालीन सुरक्षितता फक्त OPS मध्येच आहे." त्यामुळेच सध्याचा निर्णय हा कर्मचाऱ्यांना परत आकर्षित करण्याचा प्रयत्न असला, तरी OPS वाचवण्यासाठीची लढाई थांबणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 👉 थोडक्यात: केंद्र सरकारने UPS मधून NPS मध्ये परतण्याचा मार्ग ख...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला"

Image
  " राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला" संग्रही मुंबई, महाराष्ट्र राज्य आणि यावर्षी सार्वजनिक गणेश महोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरवले असून. 27 ऑगस्ट रोजी गणरायाच्या आगमन होत असून त्यापूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे पगार सप्टेंबर ची वाट न पाहता 26 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावेत असा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल.     महाराष्ट्र राज्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विशेषता कोकण भागात. साखर मान्यांना गणेशोत्सव साजरा करताना पगाराची अडचण येऊ नये म्हणून सरकारने यावेळी गणपतीच्या आगमनापूर्वीच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात यावेत असा निर्णय घेतल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.     राज्यामध्ये एकूण जवळपास 17 लाख कर्मचारी असून या निर्णयाचा फायदा प्रत्यक्ष 17 लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये वेतन महिन्याच्या अगोदरच होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी निर्णया...

"साखर हे विष का मानले जाते? | Sugar is Poison.

Image
  "साखर हे विष का मानले जाते? | Sugar is Poison. साखर   " साखर हे गोड विष का मानले जाते? जास्त साखरेचे सेवन शरीरावर कसे घातक परिणाम करते आणि त्यापासून वाचण्यासाठी उपाय काय आहेत ते मराठीत जाणून घ्या." साखर हे एक विष – आरोग्यासाठी धोकादायक सत्य आजच्या काळात साखर हा प्रत्येक आहाराचा भाग झाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, डॉक्टर आणि तज्ज्ञ साखरेला “गोड विष” म्हणतात? कारण तिचा अतिरेक शरीरासाठी अनेक आजारांचे मूळ ठरतो. साखर का धोकादायक आहे? लठ्ठपणा (Obesity) – जास्त साखर चरबी वाढवते. मधुमेह (Diabetes) – इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. हृदयविकार (Heart Disease) – खराब कोलेस्टेरॉल वाढतो. मेंदूवरील परिणाम (Brain Health) – स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते. दातांची हानी (Tooth Decay) – साखर ही दात खराब होण्यामागील प्रमुख कारण आहे. दैनंदिन जीवनातील लपलेली साखर थंड पेये (Cold Drinks) बिस्कीट, केक, पेस्ट्री पॅकेज्ड ज्यूस चहा-कॉफीतील साखर या सर्व पदार्थांमुळे आपण नकळत जास्त प्रमाणात साखर घेतो. साखरेऐवजी काय वापरावे? गूळ (Jaggery) मध (Honey) खजूर (Dates) फळांचा रस (Natural Fruit Juice)...

"बीट आणि आरोग्य फायदे" | Beetroot Benefits in Marathi

Image
  बीट आणि आरोग्य फायदे | Beetroot Benefits in Marathi बीट ( Beetroot )     बीट (Beetroot) हा लाल रंगाचा कंद आहे जो आपल्या आहारात सलाड, ज्यूस किंवा भाजीच्या रूपात वापरला जातो. हा फक्त रंग वाढवण्यासाठी नसून आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहे. बीटमधील पोषक तत्त्वे बीटमध्ये खालील पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात: फॉलिक अॅसिड लोह पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर व्हिटॅमिन A, C, B6 हे घटक शरीरात रक्तवाढ, पचन सुधारणा, ऊर्जा वाढ आणि हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी उपयोगी पडतात. बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे 1. रक्तवाढ व हिमोग्लोबिन वाढवते बीटमध्ये असलेले लोह आणि फॉलिक अॅसिड रक्तशुद्धी करते आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. त्यामुळे अॅनिमियापासून बचाव होतो. 2. हृदयाचे आरोग्य सुधारते बीटमधील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. 3. पचन सुधारते बीटमध्ये असलेले फायबर पचनसंस्था स्वच्छ ठेवते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देते. 4. ऊर्जा व स्टॅमिना वाढवते व्यायाम किंवा खेळ करणाऱ्यांसाठी बीट उत्तम नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे. बीट ज्य...

"फुटाणे : स्वस्त पण जबरदस्त सुपरफूड"

Image
"फुटाणे : स्वस्त पण जबरदस्त सुपरफूड" फुटाणे "शुगरपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत… फुटाण्याचे गुण अमृतासमान"        आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे फुटाणे म्हणजे भाजलेले हरभरे, दिसायला साधे असले तरी त्यांचे आरोग्यदायी फायदे खरोखरच उल्लेखनीय आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये फुटाण्याचा उल्लेख बल्य व रक्तवर्धक अन्न म्हणून केला गेला आहे. फुटाण्यांची चव किंचित तुरट-गोडसर असली तरी त्यांच्या पौष्टिक गुणांमुळे ते शरीराला ताकद देतात. पचनक्रियेला चालना देणारे, स्नायुंना बळकट करणारे आणि लोहामुळे रक्तशुद्धी करणारे असे हे अन्न प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. आरोग्य फायदे थोड्या प्रमाणात घेतल्यास पोटातील गॅस कमी होतो व भूक वाढते. प्रथिन व कॅल्शियममुळे हाडे व स्नायूंना मजबुती मिळते. मधुमेहींसाठी फायदेशीर ठरणारे तंतूमय घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, कारण हे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे ठेवते. कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाला संरक्षण देते. पुरुषांसाठी शुक्रवर्धक म्हणून ओळखले जाते. सेवन कसे करावे? आयुर्वेदानुसार सकाळी किंवा दुपारच्या वेळेस मोजक्या प्रमाणात फुटाणे खा...

लंडनमध्ये पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार

Image
 लंडनमध्ये पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार लंडन, ऑगस्ट 2025: महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. लोकमत वृत्तपत्र समूह आयोजित लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन 2025 मध्ये त्यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या विभागात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन देण्यात आला. परिषदेत मांडलेले विचार या परिषदेत पंकजा मुंडे यांनी “महिलांचे संस्कारमूल्य, भारतीय संस्कृतीचा वारसा आणि महिलांचे उद्योग–अर्थव्यवस्थेत योगदान” या विषयावर भाषण केले. त्यांच्या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे. पंकजा मुंडे यांचा सन्मान हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

“बदाम : मेंदूला ऊर्जा देणारा नैसर्गिक खजिना”

Image
    “बदाम : मेंदूला ऊर्जा देणारा नैसर्गिक खजिना”          🥜 बदाम फायदे : मेंदूला ऊर्जा देणारा नैसर्गिक खुराक मानवी शरीरात मेंदू हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, निर्णय घेणे आणि कामात लक्ष केंद्रीत करणे – या सर्व गोष्टी मेंदूवर अवलंबून असतात. आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे सतत ताण, थकवा आणि विसराळूपणा यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. यावर उपाय म्हणून निसर्गाने दिलेला एक उत्तम आणि सोपा आहार म्हणजे बदाम. --- बदाम खाण्याचे फायदे मेंदूसाठी १. स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवतो भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूला झटपट ऊर्जा मिळते. यामुळे अभ्यास करणाऱ्या मुलांचे लक्ष वाढते, तर मोठ्यांमध्ये एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. २. तणाव कमी करतो बदामातील अँटिऑक्सिडंट्स व ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मेंदू शांत ठेवतात. त्यामुळे मानसिक थकवा आणि ताणतणाव कमी होतो. ३. निर्णयक्षमता सुधारते नियमित बदाम सेवन केल्याने विचार करण्याचा वेग वाढतो. त्यामुळे मेंदू संगणकासारखा तीव्र गतीने काम करतो. --- बदामातील पोषक घटक बदामामध्ये आढळणारे महत्त्वाचे घटक: • प्रथिने • जीव...

शिक्षकांना 10/20/30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची:उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी.

Image
  शिक्षकांना 10/20/30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची:उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी. आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात निवेदन देत असताना महाराष्ट्राची जुनी पेन्शन हक्क संघटना सांगली पदाधिकारी      महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार सांगली दौऱ्यावर असताना आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या माध्यमातून मिरज येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,पुणे विभागीय अध्यक्ष सागर खाडे,जिल्हा सरचिटणीस स्वप्निल मंडले,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, माध्यमिक जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातव्या वेतन आयोगात शासकीय कर्मचाऱ्यांना 10,20,30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली.परंतु राज्यातील शिक्षकांना अद्याप आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली नाही. ती लवकरात लवकर लागू करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली. सातव्या वेतन आयोगात जानेवारी 2016...

कौडगाव हुडा (परळी) गावाजवळ कार पुरात वाहून गेली; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Image
    पुराच्या पाण्यात नदीमध्ये वाहून गेली चार चाकी गाडी  संग्रही चित्र घटनास्थळी एसडीओ डीवायएसपी तहसीलदार हजर. Beed | कौडगाव हुडा (परळी) गावाजवळ कार पुरात वाहून गेली; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू      कौडगाव हुडा ता परळी वै येथील नदीमधे एक चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.गाडीतील चार व्यक्तीपैकी दोन व्यक्ती झाडावर बसले आहेत.एसडीओ साहेब,डीवायएसपी साहेब,तहसीलदार साहेब व एपीआय साहेब घटनास्थळी हजर आहेत. पाण्याचा प्रवाह जोरात आहे.पाऊस चालू आहे.आपदग्रस्त व्यक्तीना प्रशासनाच्या व गावक-याच्या वतीने बाहेर काढणेचे प्रयत्न चालू आहेत.   अमर पौळ नावाचा तरुण पाण्याच्या बाहेर सुखरुप काढले असून दुस-या तरुणाला बाहेर काढणेसाठी प्रयत्न चालू आहेत. इतर तरुणांना बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत प्रशासन अलर्ट आहे प्रयत्न करीत आहेत परंतु बाहेर काढणे शक्य नाही त्यामुळे आत्ताच मा.धनंजय मुंडे साहेब विभागीय आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांना NDRF ची टीम किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे बाबत बोलणे झाले आहे.. सदर ठिकाणी राजाभाऊ पौळ व दिग्रसचे सरप...

"अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भगवानगडाला भेट देऊन समाधीस्थळी दर्शन घेतले."

Image
    "अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भगवानगडाला भेट देऊन समाधीस्थळी घेतले दर्शन ." "सभापती राम शिंदे भगवानगडावर नतमस्तक होताना"    महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती श्री प्राध्यापक राम शिंदे सर यांनी आज शेवगाव अहिल्यानगर दौऱ्यावर असताना श्रीक्षेत्र भगवानगड येथे जाऊन भगवान बाबांच्या समाधी स्थळे नतमस्तक झाले. श्रीक्षेत्र भगवानगड तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे आज भगवान बाबांच्या समाधीस्थळी त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. त्याप्रसंगी गडाचे महंत न्यायाचार्य  ह भ प नामदेव शास्त्री महाराज यांचेही आशीर्वाद घेतले.    याप्रसंगी श्रीक्षेत्र भगवानगड येथे चालू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य मंदिराची पाहणी त्यांनी न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्यासोबत केली. हे वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचे प्रतीक असून भविष्यातही गडाची अशीच भरभराट होत राहील, आणखी गड भव्य दिव्य बनून प्रेरणादायी ठरणार आहे. "भगवानबाबांच्या समाधीवर नतमस्तक होताना त्यांना अध्यात्मिक उर्जा व समाधानाचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले."

मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Image
 मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा... केज: काल रात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरण भरून वाहण्याच्या स्थितीत आलेले असल्याने आज शनिवार रोजी मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. आज दुपारी दोन वाजता धरणाचे चार दरवाजे उघडले असल्याने नदीपात्राच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. ( धरणाचा दरवाजे उघडण्याचा व्हिडिओ येथे  पाहण्यासाठी ) https://www.facebook.com/share/v/1AuxQRsrK4/    नदी काठवरील गावातील लोकांनी नदीच्या परिसरातील जनावरे, शेतातील साधन सामग्री सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.    कोणत्याही प्रकारची वित्त व जीवित हानी होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

आर्थिक ताण कमी करण्यासाठी काय करावे ?

Image
  ' 'आर्थिक ताण' कमी करण्यासाठी काय करावे ?     आर्थिक ताण टाळण्यासाठी बजेट व बचत योजना विकसित करा. आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्यासाठी 'अर्थसाक्षरता' खूप गरजेची आहे. त्यासाठी एखादा अर्थ साक्षरतेचा कार्यक्रम शोधा. काय टाळावे - तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करत असताना,काही गोष्टी टाळल्या पाहिजेत: स्वत: ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करणे: एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव-संबंधित आरोग्य समस्या वाढतात. भावना दडपून टाकणे: भावना कमी केल्याने नैराश्य आणि चिंता होऊ शकते; निरोगी मार्गाने भावना व्यक्त करणे आवश्यक आहे. उत्तेजक पदार्थांवर जास्त अवलंबून राहणे: जास्त कॅफीन, अल्कोहोल किंवा धूम्रपान यामुळे तणाव आणि आरोग्य समस्या बिघडू शकतात. विषारी संबंध: भावनिकदृष्ट्या निचरा होणाऱ्या नातेसंबंधांमध्ये राहिल्याने मानसिक ताण वाढतो आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. परिपूर्णतावाद: अवास्तव अपेक्षा आणि स्वत: ची टीका दीर्घकालीन तणाव आणि बर्नआउटमध्ये योगदान देतात. निष्कर्ष मानसिक ताण स्त्रियांच्या शारीरिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम करतो, विशेष...

मुगडाळ: पौष्टिकता आणि आरोग्य फायदे जाणून घ्या!

Image
 आरोग्यवर्धक मुगडाळ खाण्याचे फायदे एक महिना खाऊन बघा सालीची मूगडाळ, फायदे इतके की विचारही केला नसेल.   भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश केलेला असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच इतर पोषण तत्त्वे ही मिळत असतात. त्यामुळे आरोग्य विषयक सल्लागार नेहमी डाळी खाण्याचा सल्ला देत असतात. आज आपण अशाच एका डाळीची माहिती घेणार आहोत . या डाळीच्या एक महिना सेवनाने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपले वजन कमी करण्यासही मदत होईल. चला तर मग माहिती घेऊया मूग डाळी विषयी.. सालीची मुगडाळ खाण्याचे फायदे मूग डाळीमधील पोषक तत्व : सालीच्या मूग डाळीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम यांसारखे पोषक तत्व असतात. जे तुमचं एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच यात आढळणारं फायबर तुमचं वजन कमी करण्यासही मदत करतं.  जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, तब्येत बिघडली किंवा पोट खराब झालं तेव्हाच या डाळीचं सेवन करावं. पण असं काही नाहीये. या डाळीच्या सेवनाने तुम्हाला अ...

जड वाहनांसाठी वाहतूक दि 14 ऑगस्ट रोजी रात्रीपासून सुरळीत सुरू होणार_ उपअभियंता शशिकांत उरगुंडे

Image
  जड वाहनांसाठी वाहतूक दि 14 ऑगस्ट रोजी रात्रीपासून सुरळीत सुरू होणार_ उपअभियंता शशिकांत उरगुंडे परळी/ प्रतिनिधी  सन-१९९२ मध्ये बांधकाम केलेल्या परळी शहरातील रेल्वे पुलाचे तांत्रिकदृष्ट्या दुरुस्ती व मजबूतीकरणाचे काम करणे आवश्यक होते. राष्ट्रीय महामार्ग विभाग, लातूर यांनी तांत्रिकदृष्ट्या पुलाचे आयुष्य आणखी ३० वर्षानी वाढविण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम पूर्ण केले आहे. यासाठी त्यांनी नियोजितपेक्षा आठवड्याचा जास्तीचा कालावधी घेतलेला आहे. मात्र या दुरुस्ती कामामुळे रेल्वे पुलाचे आयुष्य वाढून वाहतूक सुरक्षा उपायाद्वारे परळी व परिसरातील नागरिकांना सुरक्षित केले आहे. सदर बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग, लातूरचे कार्यकारी अभियंता प्रविण सुमंत, उपअभियंता शशिकांत उरगुंडे व शाखा अभियंता निलेश मुंडे, अक्षय पांंढरे व अजिंक्य गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली मे.ए.जी.कन्स्ट्रक्शन, छ.संभाजीनगर यांनी पूर्ण केले आहे.

शरद पवार गटाच्या पॅनलचा धुव्वा..

Image
  वैद्यनाथ बँकेवर मुंडे बहीण भावाचे एकहाती वर्चस्व. शरद पवार गटाच्या पॅनल चा उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त. वैद्यनाथ नवनियुक्त संचालक गोपीनाथ गड येथे नतमस्तक झाले तो क्षण बीड:१२/०८/२०२५, वैद्यनाथ बँक च्या निवडणूक मध्ये झालेल्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये माहिती पुरस्कृत पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. मंत्री पंकजा मुंडे व त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दोघांनी मिळून एकत्र बनवलेला होता. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राजेभाऊ फड यांनी स्वतःसह इतर दोन उमेदवार उभे केल्याने बँकेसाठी निवडणूक लागली होती त्यामध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. शरद पवार गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु झालेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये मुंडे बहीण भावांचे चालते असा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दिल्याचे समजते.     सर्व विजयी उमेदवारांचे यशस्वी निवासस्थानी खासदार पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन केले. वैद्यनाथ बँकेवर एकहात...

मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त रुबाबदार असणारा नेता मुंडे साहेब होते: देवेंद्र फडणवीस

Image
    मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त रुबाबदार असणारा नेता मुंडे साहेब होते: देवेंद्र फडणवीस स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना    लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्यांचे अनावरण लातूर ११/०८/२०५     लातूर जिल्हा परिषदेच्या अंगणात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या शेजारी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी श्रीमती पंकजाताई मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री,लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शिवेंद्रराजे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड, उदगीर चे आमदार संजय जी बनसोडे,आमदार अभिमन्यू पवार, निलंगा आमदार संभाजी पाटील हे उपस्थित होते.       याप्रसंगी आ.धनंजय मुंडे यांनी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आठवणींचा उजाळा दिला, तसेच पंकजा मुंडे यांनी भावनिक होत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विषयीच्या आठव...

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लातूर हून live...

Image
  लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लातूर हून live...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

Image
      राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भात्यात 2 % वाढ       राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये दोन टक्क्यांची वाढ वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला  आला असून याचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.     दिनांक एक जानेवारी 2025 पासून हा आदेश लागू करण्यात आलेला असून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये दोन टक्के ची वाढ याद्वारे करण्यात आलेली आहे. एक जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत कालावधीतील थकबाकी देण्याचाही यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, तसेच माहे ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये महागाई भत्ता दोन टक्के वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.          यापूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 53% एवढा होता त्यामध्ये दोन टक्के वाढ करून आता कर्मचाऱ्यांना 55 %  याप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे.

सॅलड खाण्याचे मुख्य १० फायदे.

Image
    Getty image       आरोग्य विषयक जे लोक जागृत असतात फक्त त्यांच्यातच सलाद लोकप्रिय आहे. आपल्याला ताजे तवाने रंगीबेरंगी सलाद खायला आवडते त्यामुळे आपले आरोग्य ही चांगले राहते. परंतु आज च्या जीवनशैलीमध्ये सलाद हा प्रकार खूप मोजक्या लोकांमध्ये आढळून येत आहे फास्ट फूड जमान्यांमध्ये सलाद मागे पडताना दिसत आहे परंतु फास्ट फूड मुळे आपल्या शरीराला अपाय होत असून आपल्याला सलाद चे खूप सारे फायदे मिळतात. सॅलड हे भरपूर, ताजे, रंगीबेरंगी, कुरकुरीत भाज्या आणि फळे एकत्र मिसळलेले असतात जे ताजेतवाने आणि नम्र असतात. असा प्रश्न पडतो की सॅलड फक्त आरोग्याविषयी जागरूक लोकांमध्येच का लोकप्रिय आहेत? सुदैवाने आजकाल कमी लोक आरोग्याविषयी जागरूक अन्नप्रेमी आहेत म्हणून त्यांच्याकडे सर्व काही आहे. पण हो! हे अजिबात नाही की नियमितपणे सॅलड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण ते आरोग्याशी जवळजवळ समानार्थी आहे. सॅलड हे शोकेसिंग आणि ताज्या भाज्या आणि फळांचा वापर वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सॅलड खाल्ल्याने होणारे १० प्रमुख फायदे येथे आहेत. विरघळणारे फायबर रक्तप्रवाहात साखरेचे शोषण होण्याचा दर...

लाडक्या बहिणीचे १५०० जमा होण्यास सुरुवात तुम्हास आले का ? असे तपासा

Image
  लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का नाही हे खलिल प्रमाणे तपासा.    Getty image     लाडक्या बहिणीचे जुलै महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याने महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली, असे म्हणायला हरकत नाही. (Ladki Bahin Yojna).     लाडकी च्या खात्यात जुलै महिन्याचे दीड हजार जमा. लाडक्या बहिणी योजनेत जुलै महिन्याचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा केले जातील असे महिला व बालकल्याण विकास मंत्री  अदिती तटकरे यांनी म्हटले होते, त्याप्रमाणे महिलांच्या खात्यात आता जुलै महिन्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत.       लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा झाले आहेत का नाही हे आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पाहू शकतो. ऑनलाइन पाहण्यासाठी बँक खात्याच्या अँप वर जाऊन बॅलन्स चेक करून पाहू शकता. ट्रांजेक्शन हिस्टरी मध्ये गेल्यास आपल्याला कोणी पैसे पाठवले याची माहिती मिळते.तसेच बँकेच्या ई बँकिंग सेवा सेंटरवर भेट देऊन आधार अटॅच असल्यास अंगठा लावून सुद्धा आपण पैस...

रक्षा बंधन एक, अतूट बंधन

Image
        "रक्षा बंधन" हा सण भावंडांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.      भारतीय संस्कृतीत रक्षा बंधन हा सन बहीण-भावाच्या अतूट नात्याची जपणूक करणारा सण म्हणून अलोखला जातो.श्रावण महिन्यातील पर्णिमेला नारळी पौर्णिमा असे संबोधले जाते या पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला एक धागा बांधते,त्या जिव्हाळ्याचा धाग्याने भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचा विश्वास त्यानिमित्ताने बहिणीला देत असतो.    या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी (राखीचा धागा) बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची, सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. भाऊ बहिणीच्या संरक्षणाची वचनबद्धता देतो आणि तिला भेटवस्तू देतो.      भावंडांच्या नात्यातील आपुलकी, विश्वास आणि जबाबदारी अधोरेखित होते.   राखीच्या गाठीत प्रेमाच्या गोष्टी, भावाच्या नजरेत काळजीच्या होत्या ज्योती. बहिणीच्या हास्यातून उमलते आनंद, रक्षणाचा वचन देतो भाऊ अखंड. हा सण संपूर्ण भारतात, तसेच नेपाळ, मॉरिशस आणि इतरत्रही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.    "राखीचा धागा फक्त नातं नाही, तो प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचा बंध आ...

स्वातंत्र्य दिन निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा.. प्रमाणपत्र मिळवा.

Image
  स्वातंत्र्य दिन निमित्त प्रश्नमंजुषा

बदलीचे फॉर्म भरण्यासाठी शिक्षक हैराण..

Image
बदलीचे फॉर्म भरण्यासाठी शिक्षक हैराण.. Getty image PAT परीक्षा व बदली प्रक्रिया सोबतच आल्याने शिक्षकांमध्ये फॉर्म भरण्यासाठी गोंधळ    जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील सर्वात मोठा टप्पा असलेला संवर्ग चार चा टप्पा सुरू झालेला असून सुरुवातीचा एक दिवस साईट चालल्यानंतर, साईट अतिशय स्लो झाल्यामुळे बदली पात्र शिक्षकांना वेबसाईटवर शाळांचे विकल्प निवडताना साईट स्लो चालत असल्याने खूप वेळ लागत आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पेट परीक्षा चालू असल्याने बदली प्रक्रियेचे फॉर्म व पेट प्रक्रिया एकाच वेळेस आल्याने शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.ग्रामविकास मंत्री यांनी मुदतवाढ देणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी आणखी ही मुदत वाढ झाली असल्याचा संदेश प्राप्त झालेला नसल्याने शिक्षकांची ओढी त्या साइटवर पडल्याने बदलीची साईट खूप धीम्या गतीने चालत आहे.         दिलेल्या मुदतीत फॉर्म न भरल्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून शिक्षक दिवस-रात्र जागून फॉर्म भरण्यासाठी धडपडत आहेत. परंतु कंपनीतर्फे कोणतेही अधिकृत मुदतवाढीची घ...

राष्ट्रगीतासोबत आता राज्य गीतही बंधनकारक असणार

Image
  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली घोषणा       मराठी शाळे सोबतच आता सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत सोबतच राज्य गीत बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.   सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर राज्य गीत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे असा आदेश शासनाने काढला आहे. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्य गीत आता सर्वच शाळांमध्ये बंधनकारक असणार आहे. ज्या शाळा या आदेशाचे पालन करणार नाहीत त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री दादा भुसे यांनी दिला.      राज्य गीते मानवंदनेने गायले पाहिजे. मराठी माध्यमांसोबतच सर्व माध्यमांच्या शाळांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असा आदेश काढण्यात आला आहे.

जिल्हा बँक घोटाळ्यातील जेलवारी नंतर त्यांचाच हस्ते पक्ष प्रवेश

Image
जिल्हा बँक घोटाळ्यातील जेलवारी नंतर त्यांचाच हस्ते पक्ष प्रवेश      अजित पवार यांचा बीड मध्ये भाजप ला धोका.     अजित पवार यांनी महायुतीतील सहकारी पक्षाचे bjp मध्ये तब्बल 35 वर्षे राहिलेले पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष श्री रजेभाऊ मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात प्रवेश देणार आहेत.      राजेभाऊ मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून पंकजा मुंडे यांच्यासोबत आजपर्यंत भा ज प मद्ये होते.परंतु सध्या अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.बीड जिल्ह्यातील जेष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश न घेता त्यांचा आ प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात प्रवेश दिला जात असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.      अजित पवार यांनी त्यांना डीसिसी बँक घोटाळ्यात अटक केली होती.ते प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे.जिल्हा बँक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या नेत्याला अजित पवार आज पक्षत घेत असल्याने अजित पवार नेमके सहकार सोबत आहेत का सहकार बुडवणाऱ्यांसोबत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चांगल्या शरीरासाठी आरोग्यदायक सवयी.

Image
चांगल्या शरीरासाठी आरोग्यदायक सवयी. Getty images  हृदय - दररोज अर्धा तास चालायला जा, हृदय तुमच्या प्रेमात पडेल मेंदू- दररोज अर्धा तास काहीतरी नवीन वाचा, मेंदूला चालना                मिळेल फुफ्फुसे - दीर्घ श्वास घ्या व सोडा, असे पाच मिनिट करा फुफुसांची               क्षमता वाढेल. हाडं - दररोज सकाळी कोवळ्या उन्हात बसा, हाडे मजबूत होतील. रक्त - दररोज तीन ते चार लिटर पाणी प्या रक्त चांगले राहील. त्वचा -रोज मॉइश्चर लावा, त्वचा टवटवीत दिसेल. प्रतिकारशक्ती वाढवा -दररोज आपल्याला लागणारा योग्य संतुलित आहार घ्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल. पोट -रोज किमान एक वाटी दही किंवा प्रोबायोटिक खा पोटाची            पचनक्रिया चांगली राहील.       निरोगी राहण्यासाठी किमान अर्धा तास योगा, एक्झरसाइज, व्यायाम करावा व संतुलित सकस आहार घ्यावा, शरीर ताजे तावाने व चीर तरुण राहील... शरीर सुखी तर मन सुखी..

इतर शिक्षकांचा पसंतीक्रम कसा पहावा..

 संवर्ग 4 बदली पात्र शिक्षकांना आज दिनांक पाच ऑगस्ट पासून विकल्प भरण्यास सुरुवात झाली आहे. फॉर्म भरताना शाळा निवडण्यास साठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी. * सेवा जेष्ठतेनुसार आपले विकल्प निवडावेत. आपल्यापेक्षा सेवा जेष्ठ शिक्षकांचे विकल्प फॉर्म पाहूनच आपला कल्प फॉर्म तयार करावा. *इतर शिक्षकांचा पसंतीक्रम पाहण्यासाठी...* Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा.  आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा. ➡️ स्क्रीनवर आलेले declaration स्विकारून डाव्या बाजूला असलेल्या तीन रेषांवर क्लिक करा मेनूतील Intra District वर क्लिक करावे. ➡️ त्याखालील List वर क्लिक करावे ➡️ List वर क्लिक केल्यानंतर application type व count असे दोन ऑप्शन दिसतील. ➡️ आपण ज्या जिल्ह्यातील आहोत त्या जिल्ह्यातील eligible, intitled, cader 1, cadre 2 व difficulty area यादीतील शिक्षक संख्या दिसेल. ➡️ संवर्ग 1 च्या ज्या शिक्षकाचा प्राधान्यक्रम पाहायचा आहे त्याकरिता cader 1, च्या रखान्याला क्लिक करा cadre 1 application पेज open होईल. ➡️ त्या ठिकाणी District, Taluka, व ...

धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची पुन्हा बदली !

Image
  दिव्यांग कल्याण विभागाच्या मंत्रालय, मुंबई येथेसचिव पदी श्री तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. Maharashtra IAS Transfer :  गेल्या 20 वर्षांच्या कार्यकाळात तुकाराम मुंढे यांची ही 23 वी बदली आहे. त्यांच्या बदलीमुळे दिव्यांग कल्याण विभागातील खाबुगिरीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रोमहर्षक सामन्यात ऐतिहासीक विजय......

Image
                      ऐतिहासिक विजय          अतिशय अटीतटीच्या झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर सहा धावांनी विजय मिळवत अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीमध्ये २-२अशी बरोबरी साधली.         आजचा सामना क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय सामना म्हणून गणला जाईल. कसोटी क्रिकेट आजही याच गोष्टीमुळे टिकून आहे आणि त्याची रंजकता दिवसेंदिवस वाढत आहे हे आजच्या सामन्यातून दिसून आले.      मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण यांच्या भेदक गोलंदाजी समोर इंग्लंडच्या फलंदाजांना दिलेले आव्हान केला होता आले नाही. जखमी असलेला क्रिस बॉक्स फलंदाज बाद झाल्याच्यानंतर धैर्याने मैदानात उतरला परंतु मोहम्मद शिराजच्या गोलंदाजी पुढे इतर फलंदाज तग धरू शकले नाहीत.      

कमी खाऊन वजन कमी करताना होऊ शकते ही मोठी चूक, वजन कमी करताना कोणत्या गोष्टीकडे द्यावे लक्ष ?

Image
      आपण जेव्हा वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा कमी खाने आणि बारीक होणे एवढाच विचार करतो, परंतु खरं आरोग्य म्हणजे वजन कमी करताना आपल्या शरीराची ताकद आणि स्नायूही जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण केवळ वजन घटवून उपयोग नाही, जर शरीरातील बळ कोकटपणाच हरवला तर काय उपयोग ?    वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती आहेत, पण त्या सगळ्या शेवटी एका गोष्टीवर येऊन थांबतात,त्या म्हणजे कॅलरीज डेफिसिट उष्मांक ची कमतरता . म्हणजेच आपण जितक्या कॅलरी घेतो त्यापेक्षा जास्त कॅलरी खर्च करणे. उद्देश असा आहे की शरीराने आपल्या साठवलेल्या चरबीची ऊर्जा म्हणून वापर करावा, असं ब्राझील मधल्या सावो पावलो शहरातल्या हॉस्पिटल निवेदि जुलैमध्ये काम करणारे क्रीडा वैद्य पब्लिक युस बागा सांगतात.    सर्वात चांगलं म्हणजे कॅलरी डेफिसिटी योग्य खाने आणि नियमित व्यायाम यांच्यामुळे मिळायला हवं पण जर खूप कॅलरी कमी घेतल्या गेल्या आणि आहार योग्य नसेल तर शरीरातील फक्त सर्विस वजनही कमी होऊ शकतो.   शरीरात स्नायूंचं प्रमाण खूप कमी असणं हे जास्त चरबी असणे इतकच हानिकारक ठरू शकत, यामुळे मेटाबोलॉजी म्हणतात ...

पिक विमा भरणा 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Image
     पिक विमा भरणा 14 ऑगस्ट पर्यंत      केंद्र शासनाने पिक विमा भरण्यास 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांकडून प्रीमियम आकारला जात असून एक रुपयात पिक विमा ही योजना बंद केल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करून मुदत वाढीसाठी मागणी केलेली होती. त्या संदर्भात आता 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकरी विमा योजनेचा लाभ घेतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.     यावर्षीच्या पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून आपल्याला मदत व्हावी यासाठी सर्वांनी पिक विमा भरणा भरावा असे आवाहन शेतकरी संघटनेच्या नेत्यां तर्फे करण्यात आलेले आहे.