आपण जेव्हा वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा कमी खाने आणि बारीक होणे एवढाच विचार करतो, परंतु खरं आरोग्य म्हणजे वजन कमी करताना आपल्या शरीराची ताकद आणि स्नायूही जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण केवळ वजन घटवून उपयोग नाही, जर शरीरातील बळ कोकटपणाच हरवला तर काय उपयोग ? वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती आहेत, पण त्या सगळ्या शेवटी एका गोष्टीवर येऊन थांबतात,त्या म्हणजे कॅलरीज डेफिसिट उष्मांक ची कमतरता . म्हणजेच आपण जितक्या कॅलरी घेतो त्यापेक्षा जास्त कॅलरी खर्च करणे. उद्देश असा आहे की शरीराने आपल्या साठवलेल्या चरबीची ऊर्जा म्हणून वापर करावा, असं ब्राझील मधल्या सावो पावलो शहरातल्या हॉस्पिटल निवेदि जुलैमध्ये काम करणारे क्रीडा वैद्य पब्लिक युस बागा सांगतात. सर्वात चांगलं म्हणजे कॅलरी डेफिसिटी योग्य खाने आणि नियमित व्यायाम यांच्यामुळे मिळायला हवं पण जर खूप कॅलरी कमी घेतल्या गेल्या आणि आहार योग्य नसेल तर शरीरातील फक्त सर्विस वजनही कमी होऊ शकतो. शरीरात स्नायूंचं प्रमाण खूप कमी असणं हे जास्त चरबी असणे इतकच हानिकारक ठरू शकत, यामुळे मेटाबोलॉजी म्हणतात ...