Posts

MAHA TET HALL TICKET UPDATE

 MAHA TET HALL TICKET UPDATE  हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🌿 कडुलिंब : आयुर्वेदातील नैसर्गिक औषधांचा खजिना

Image
  🌿 कडुलिंब : आयुर्वेदातील नैसर्गिक औषधांचा खजिना भारतीय आयुर्वेदात कडुलिंबाचे (नीमचे) विशेष स्थान आहे. "सर्वरोग निवारिणी" असे त्याला म्हटले जाते कारण त्याच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म दडलेले आहेत. पाने, फळे, बिया, साल आणि अगदी फांद्याही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. ✅ कडुलिंबाचे प्रमुख आयुर्वेदिक फायदे - 1. रक्तशुद्धी – नियमित कडुलिंबाच्या पानांचा वापर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून त्वचा स्वच्छ व निरोगी ठेवतो. 2. त्वचारोगांवर उपाय – खाज, फोड, पुरळ यांसारख्या त्वचेच्या विकारांवर कडुलिंब उपयुक्त मानला जातो. 3. प्रतिजैविक गुणधर्म – बॅक्टेरिया, फंगस व व्हायरसविरुद्ध लढण्याची नैसर्गिक ताकद कडुलिंबात आहे. 4. तोंडाचे आरोग्य – दात व हिरड्यांचे विकार टाळण्यासाठी नीमच्या काड्यांचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. 5. केसांसाठी उपयुक्त – कोंडा व केस गळती कमी करण्यासाठी नीम पानांचा काढा किंवा तेल प्रभावी ठरतो. 6. पचनसंस्था बळकट करणारा – कडुलिंबाचे घटक जंतुसंसर्ग टाळतात व पचन सुधारतात.  आयुर्वेदिक उपयोग कसा करावा? कडुलिंबाची पाने उकळून त्याचे पाणी स्नानासाठी वापरले जाते. नीम पान...

LIVE लाल बागच्या राजा चे दर्शन लाईव्ह !

Image
LIVE लाल बागच्या राजा चे दर्शन लाईव्ह !

"सिंदफणा व गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन "

Image
 "माजलगाव प्रकल्पातून विसर्ग इशारा.."  सिंदफना व गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन       माजलगाव,आज दि. 29-08-2025 रोजी रात्री 10:00 वा. माजलगाव धरणाच्या सांडव्याद्वारे सिंधफणा नदी पात्रात *5919* क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी कुणीही सिंधफणा व गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, ही विनंती.      दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीच्या पात्रातील शेजारील जनावरे व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे थोडे दिवस मध्ये नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे सूचना हे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची वित्त व मनुष्यहानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.    माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून आज दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता माजलगांव धरण 85.26 टक्के ...

लातूर जिल्ह्यातील शाळांना 29 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर

Image
  लातूर जिल्ह्यातील शाळांना 29 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर लातूर, दि. 28 : लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि तलाव तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सध्या जिल्ह्यातील 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून 49 प्रमुख रस्ते बंद झाले आहेत. हवामान विभागाने उद्या, शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी यांचे पत्र त्याअन्वये लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळांना — शासन, जिल्हा परिषद, खासगी तसेच अनुदानित व विनाअनुदानित — इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

“जास्त चहा पिणाऱ्यांनी सावधान! हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का?”

Image
"चहा शरीरासाठी घातक का ठरू शकतो?" चहा..      आपल्या भारतात चहा हा फक्त पेय नाही, तर रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. सकाळचा चहा, ऑफिस ब्रेकचा चहा, मित्रमैत्रिणींसोबत कटिंग चहा – म्हणजे चहा नसला तर दिवस अपूर्णच वाटतो. पण या आवडीच्या पेयाचे काही आरोग्यावर घातक परिणाम देखील आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?    🔹 १. जास्त कॅफिनचे दुष्परिणाम चहामध्ये कॅफिन असते. 👉 जास्त चहा पिल्यास हृदयाची गती वाढणे, बेचैनी, डोकेदुखी आणि तणाव वाढतो. 🔹 २. पचनसंस्थेवर परिणाम चहा रिकाम्या पोटी घेतल्यास आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी), पोटदुखी, उलट्या होऊ शकतात. 👉 लहान मुलं आणि ज्या व्यक्तींना गॅस/अ‍ॅसिडिटीचा त्रास असतो त्यांनी याचा विशेषतः विचार करावा. 🔹 ३. झोपेचा बिघाड रात्री उशिरा चहा घेतल्यास झोप लागत नाही, मेंदू अति सक्रिय राहतो. 👉 यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि चिडचिड होते. 🔹 ४. लोहशोषण (Iron Absorption) कमी होते चहामध्ये असलेले टॅनिन्स शरीरातील लोह शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. 👉 ज्यांना रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया) आहे त्यांनी चहाचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. 🔹 ५. दातांवर परिणाम जास्त चहा घे...

"केंद्राचा नवा निर्णय : UPS मधून NPS मध्ये परतण्याची मुभा. परंतु कर्मचारी 'OPS' वरच ठाम."

Image
  केंद्राचा नवा निर्णय : UPS मधून NPS मध्ये परतण्याची मुभा. परंतु कर्मचारी 'OPS' वरच ठाम. निवृत्तीनंतरच्या सुविधा ठरवणाऱ्या योजनांवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामध्ये UPS योजनेतून NPS मध्ये परतण्याचा मार्ग खुला केला आहे. या नियमानुसार, ज्यांनी UPS स्वीकारले आहे त्यांना निवृत्तीच्या एक वर्ष आधीपर्यंत NPS मध्ये परत येण्याची संधी मिळणार आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, कितीही फेरबदल किंवा सवलती जाहीर झाल्या तरीही UPS योजना प्रत्यक्षात अपयशी ठरली आहे. कर्मचाऱ्यांच्या मोठ्या गटाने सातत्याने OPS (जुनी पेन्शन योजना) परत लागू करण्याची मागणी केली आहे. UPS to return NPS option letter   कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, "NPS आणि UPS दोन्ही योजनांमध्ये अनेक मर्यादा असून, दीर्घकालीन सुरक्षितता फक्त OPS मध्येच आहे." त्यामुळेच सध्याचा निर्णय हा कर्मचाऱ्यांना परत आकर्षित करण्याचा प्रयत्न असला, तरी OPS वाचवण्यासाठीची लढाई थांबणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 👉 थोडक्यात: केंद्र सरकारने UPS मधून NPS मध्ये परतण्याचा मार्ग ख...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला"

Image
  " राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला" संग्रही मुंबई, महाराष्ट्र राज्य आणि यावर्षी सार्वजनिक गणेश महोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरवले असून. 27 ऑगस्ट रोजी गणरायाच्या आगमन होत असून त्यापूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे पगार सप्टेंबर ची वाट न पाहता 26 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावेत असा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल.     महाराष्ट्र राज्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विशेषता कोकण भागात. साखर मान्यांना गणेशोत्सव साजरा करताना पगाराची अडचण येऊ नये म्हणून सरकारने यावेळी गणपतीच्या आगमनापूर्वीच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात यावेत असा निर्णय घेतल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.     राज्यामध्ये एकूण जवळपास 17 लाख कर्मचारी असून या निर्णयाचा फायदा प्रत्यक्ष 17 लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये वेतन महिन्याच्या अगोदरच होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी निर्णया...